असहाय्यता अनावर होउन, डोळ्यातून बाहेर पडते तेंव्हा...
आपल्या जगण्याचे अप्रुप रहात नाही.
अनिवार लाचारीने डोळे मिटतही नाही,
आपले हात अन्यायाच्या विरोधात उठत नाही,
आपले कान आक्रोशांनी बधीर होत नाही,
आपण उरतो केवळ पुतळ्यांसारखे,
संवेदनाही बधीर होतात तेंव्हा...
केवळ डोळ्यांतून बाहेर पडतात..
अश्रु....पंगुपणाचे..षंढपणाचे..लाचारीचे..हतबलतेचे.....
२९.११.२००८
very good......
ReplyDeleteArun Dumbare...
ReplyDeleteThanks...
chhaya thorat..